The Nariman Point Newspaper's avatar

The Nariman Point Newspaper

पद्म पुरस्कार २०२७ शिफारस समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री जयकुमार रावल

मुंबई दि.२४(द नरिमन पॅाईंट)शासनाने ‘पद्म पुरस्कार २०२७’ साठी शिफारस करणाऱ्या राज्यस्तरीय समितीची घोषणा केली असून, या समितीच्या अध्यक्षपदी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य पातळीवरील महत्त्वाच्या समितीचे नेतृत्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,केंद्र सरकारकडून दिला…

Read More

धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंसह ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई दि.२०( द नरिमन पॉईंट )राज्य शासनाच्या गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश आज निर्गमित केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या फेरबदलात राज्यातील ९ महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या असून यात धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि सातारा अशा प्रमुख जिल्ह्यांच्या अधीक्षकांचा समावेश आहे.या आदेशानुसार,कर्तव्यदक्ष ,सामाजिक जबाबदारीचे भान…

Read More

निकृष्ट कामांमुळे त्रस्त जनता करतेय आंदोलन !ठेकेदांराकरीता अगदी अभियंत्याचे लोटांगण ?

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागात शिंदखेडा पेक्षा दोंडाईचा उपविभागाची परिस्थिती काही वेगळी नाही .उपअभियंता पवार यांचा कित्ता संपूर्ण तालुक्यात गिरविला जात आहे .शासकीय निधीचा सर्रास गैरवापर तालुक्यात सर्वत्र दिसून येतो ,इतकेच नव्हेतर निकृष्ट कामाबद्दल आवाज उठवण्यासाठी तालुक्यातील जनतेला रास्ता रोको देखील करण्याची वेळ आली आहे .याबाबत माहिती अशी की,मार्च अखेरच्या निकृष्ट रस्त्यांच्या देयकांना…

Read More

शिंदखेडा बांधकाम उपविभागात साहित्याची चाचणी न करता उरकली कोट्यावधींची कामे !

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम उपविभागात कोट्यावधी रुपयांच्या बांधकामात शासकीय नियमाचे उल्लंघन होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सुमारे एप्रिल २०२४ नंतर बांधकाम साहित्य चाचणी न करताच शासकीय निधीच्या अनेक कामात निकृष्ट साहित्याचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे एकूणच कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकंदरीतच यामुळे जिल्हा प्रशासन साखर झोपेत आहे कि काय…

Read More

प्रशासकीय यंत्रणा थेट जनतेच्या दारात : आमदार राम भदाणे

आनंदखेड्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान धुळे : प्रशासकीय यंत्रणा जेव्हा थेट जनतेच्या दारात जाते. तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होत असते. समाधान शिबीराच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा प्रत्येक महसुल मंडळात पोहचत आहे. ग्रामस्थांच्या समस्या जागीच सोडविल्या जात आहेत. नागरिकांनी या अभियानाचा परीपुर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राम भदाणे यांनी केले.धुळे तालुक्यातील आनंदखेडेत छत्रपती शिवाजी…

Read More

शेतकरी मदतीपासून वंचित रहाणार नाही -पालकमंत्री जयकुमार रावल

राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी,पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर धुळे – राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. पालकमंत्री श्री. रावल यांनी आज शिंदखेडा तालुक्यातील टेमलाय, मेथी व धुळे…

Read More

धुळे जिल्ह्यातील डाबली-धांदरणे सह १९ शाळा अनुदानास अपात्र

धुळे (प्रतिनिधी )दि.०४ मूल्यांकनात सतत तिन वर्षे संधी दिल्यानंतर देखील मूल्यांकनात त्रुटी पुर्तता करू न शकल्याने राज्यातील १२६२ शाळा तसेच ८२७ तुकड्या शासनाकडे अपात्र घोषित केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान अपात्र ठरलेल्या शाळांमध्ये धुळे जिल्ह्यातील डाबली धांदरणे,दभाषीसह १९ माध्यमिक शाळांचा समावेश आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,शालेय शिक्षण विभागाने तीन शासन निर्णय जाहीर…

Read More

जनगणनेचे काम गांभीर्यपूर्वक करावे – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

धुळ्यात जनगणना प्रशिक्षणाचा समारोप धुळे : जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनगणनेची माहिती अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने जनगणनेचे कार्य गांभीर्यपूर्वक पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या. जनगणना संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात…

Read More

पाण्याचा वापर काटकसरीने करावा – पालकमंत्री जयकुमार रावल

निमगूळ येथे जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पणधुळे( प्रतिनिधी) पाणी अमूल्य आहे. पाण्याशिवाय मानवी जीवन नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते निमगूळ (ता. शिंदखेडा) येथे जलजीवन मिशनअंतर्गत कार्यान्वित पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता….

Read More

उधना-पुणे रेल्वे करीता अमृत भारतची पडताळणी सुरू ?

The Nariman Point मुंबई (प्रतिनिधी) उधना-पुणे नवीन स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून या मार्गातील अडचणी लक्षात घेता अमृत भारत एक्स्प्रेसच्या पर्याय पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पडताळून पाहीला जात आहे.दरम्यान खासदार स्मिता वाघ व धरणगाव प्रवासी संघटनेचा याबाबत पाठपुरावा सुरू आहे.याबाबत माहिती अशी कि सदर रेल्वे नंदुरबार-मनमाड मार्गे पुण्यापर्यंत जाण्यासाठी…

Read More